Wednesday, April 20, 2011

भक्तांचा भाव

निष्ठा जितकी दृढ तितकी गुरुकृपा लवकर प्राप्त होईल. गुरु तुम्हाला जे शिकवतात त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे.सदगुरुंविषयी स्वाभिमान निर्माण झाला तर ती शक्ती आपल्यामागे उभी राहते.
श्री रामकृष्ण उवाच